ते गांभीर्याने घेता, त्या लोकांचे मागणी लक्षात घेता विश्व मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य सरचिटणीस ईनाम गुडाकूवाला यांनी दि 23 सप्टेंबर (गुरुवार) रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. व त्यामध्ये त्यांनी ताबडतोब शासकीय यंत्रणांनाकडून तत्पर कारवाई करून हे अवैध धंदे बंद करण्यात यावे अशे निवेदन दिले आहे. त्यावेळीस अखिल भारतीय इराणी समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अलीरजा परवेज इराणी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. व तसेच हे अवैध धंदे बंद व्हावे यासाठी अखिल भारतीय इराणी समाज विकास संस्थेचा उपोषण सुरू आहे.

No comments:
Post a Comment